V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 0
  • Language : MARATHI
  • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
Sr.No.Book NamePriceISBN
1AAJCHI SWAPNE120.009788177664478
2AASTIK130.009788177660371
3ABHISHEK160.009788171616787
4ABOLI120.009788177662429
5ADNYATACHYA MAHADWARAT90.009788177664720
6AGNINRUTYA100.009788171616565
7AJUN YETO VAS PHULANA95.009788177662542
8AMRUTVEL180.009788177666281
9ANTARICHA DIWA620.009788184984095
10ASHRU260.009788177667479
11ASHRU ANI HASYA130.009788177665246
12ASTHI80.009788177662344
13AVINASH95.009788177661699
14BHAUBIJ160.009788177663877
15BUDDHACHI GOSHTA140.009788184986631
16CHANDANYAT110.009788171616589
17CHANDERI SWAPNE110.009788177665222
18CHANDRAKOR120.009789386342119
19DAVABINDU110.009788177662436
20DHAGAADCHE CHANDANE120.009788177660654
21DHUKE120.009788171617395
22DON DHRUV270.009788177666410
23DON MANE300.009788177667998
24DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI120.009788177664577
25EKA PANACHI KAHANI350.009788177666939
26GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI250.009789353171650
27GHARATE70.009788177662337
28GHARTYABAHER130.009788171616442
29GOKARNICHI PHULE120.009788177664928
30GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR150.009788171615902
31GUDGULYA90.009788177665239
32HASTACHA PAUS120.009788177665093
33HIRVA CHAPHA250.009788177666151
34HIRWAL100.009788177660531
35INDRADHANUSHYA100.009788171616695
36JALALELA MOHAR150.009788177666649
37JEEVANKALA90.009788177668179
38JEEVANSHILPI140.009788184987768
39KALACHI SWAPNE130.009788177665048
40KALIKA100.009788171616348
41KALPALATA110.009788171612390
42KALPANATARANG195.009789353171612
43KAVI130.009789386175212
44KAVYAJYOTI90.009788171616480
45KESHAVSUT : KAVYA ANI KALA200.009788177662054
46KRAUNCHVADH250.009788177666687
47KSHITIJSPARSH120.009788177662771
48MADHYARATRA100.009788177662306
49MANDAKINI80.009788171617173
50MANJIRYA100.009788171616312
51MANZADHAR110.009788171617326
52MRUGAJALATIL KALYA120.009788171616398
53MUKHAVATE110.009788177664379
54MUKYA KALYA100.009788171616299
55MURALI140.009788171615261
56NAVE KIRAN140.009788171616107
57NAVI STRI170.009788177662160
58PAHILE PAN140.009788171617296
59PAHILE PREM200.009788177663761
60PAHILI LAT120.009788171616404
61PAHILI PAVALA110.009788177668193
62PAKALYA130.009788177666328
63PANDHARE DHAG190.009788177667219
64PHULE AANI KATE90.009788171615872
65PHULE ANI DAGAD120.009788171615650
66PRADNYA ANI PRATIBHA270.009789353171636
67PRASAD120.009788177665253
68PRITICHA SHODH100.009788177662726
69RAGINI200.009788171616800
70RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY295.009788171616305
71RANG ANI GANDH170.009788171614349
72RANGDEVTA130.009788171616770
73RANPHULE90.009788177662405
74RESHA ANI RANG220.009788171616664
75RIKAMA DEVHARA160.009788177666427
76RUTU NYAHALANARE PAN150.009788177669886
77SAHA BHASHANE120.009788171615940
78SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA160.009789353171667
79SAHITYA SHILPI180.009788184987720
80SAMADHIVARLI PHULE100.009788177665123
81SAMAJSHILPI120.009788184987706
82SAMUDRAMANTHAN270.009789353171599
83SANGEET RANKACHE RAJYA180.009788184985467
84SANJSAVLYA100.009788177664386
85SANJVAT120.009788171616572
86SARTYA SARI80.009788177662627
87SASHACHE SINHAVALOKAN100.009788177668995
88SAYANKAL120.009788177661750
89SONERI SAVLYA70.009788171616091
90SONERI SWAPNA- BHANGALELI160.009788177668094
91STREE AANI PURUSH130.009788177665109
92SUKHACHA SHODH200.009788177665949
93SURYAKAMLE120.009788171613502
94SURYASTA70.009788177662313
95SUSHILECHA DEV120.009788171618194
96SUVARNAKAN120.009788177663754
97SWAPNA ANI SATYA90.009788177662399
98SWAPNASRUSHTI270.009789353171575
99TARAKA100.009788171616718
100TE DIVAS TEE MANASE150.009788171618835
101TEEN SAMELANE90.009788171616701
102TISARA PRAHAR90.009788177665116
103TURUNGATIL PATRE150.009788171616336
104ULKA180.009788177668063
105USHAAP95.009788171617166
106V. S. KHANDEKARANCHI KAVITA200.009788171618507
107VAINTEY300.009789353173463
108VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR150.009788171616640
109VANDEVATA180.009788171616909
110VANGMAYVICHAR230.009789353173487
111VANHI TO CHETAVAVA100.009788177664638
112VASANTIKA90.009788171616619
113VAYULAHARI170.009788171617159
114VECHALELI PHULE80.009788177664485
115VIDYUT PRAKASH120.009788171610082
116VIKASAN140.009788177662511
117YADNYAKUNDA90.009788177662320
118YAYATI375.009788171615889
119ZIMZIM130.009788171612932
  17680.00 
N/A
N/A
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more