BAHAR DUTT

About Author

Birth Date : 21/06/1975


BAHAR DUTT IS AN INDIAN TELEVISION JOURNALIST AND ENVIRONMENTAL EDITOR AND COLUMNIST FOR CNN-IBN. SHE IS THE DAUGHTER OF SP DUTT AND PRABHA DUTT WHO WAS AMONGST INDIA’S FIRST FEMALE JOURNALISTS AND INFLUENCED BAHAR’S CAREER PATH. BAHAR DUTT IS THE SISTER OF WELL KNOWN JOURNALIST BARKHA DUTT. BAHAR DUTT HAS A POST GRADUATE DEGREE FROM UNIVERSITY OF DELHI AND UNIVERSITY OF KENT WITH SPECIALIZATION IN WILDLIFE CONSERVATION AND ECOLOGY. SHE HAS WORKED ON HER OWN CONSERVATION PROJECTS. SHE SPENT A DECADE WITH TRIBAL COMMUNITIES LIKE SNAKE CHARMERS AND BAWARIAS ACROSS HARYANA AND RAJASTHAN TO FIND THEM ALTERNATE EMPLOYMENT AS THESE COMMUNITIES WERE REQUIRED BY LAW TO GIVE UP THEIR TRADITIONAL PROFESSIONS. SINCE SHE BEGAN HER JOURNEY TOWARDS ENVIRONMENTAL CONSERVATION , SHE HAS TRAVELLED INTREPIDLY FROM RURAL PARTS OF INDIA TO FAR OFF PLACES LIKE THE NORTH POLE TO GIVE JUSTICE TO HER MISSION. HER REPORTAGE AS AN ENVIRONMENTAL JOURNALIST HAS INFLUENCED POLICY MAKERS AND LED TO THE STOPPAGE OF MANY ILLEGAL PROJECTS COMING UP ON WETLANDS AND FORESTS IN INDIA. MS.BAHAR DUTT HAS BEEN BESTOWED WITH PRESTIGIOUS AWARDS FOR HER SIGNIFICANT CONTRIBUTION IN THE FIELD OF ENVIRONMENTAL JOURNALISM SUCH AS RAMNATH GOENKA AWARD(2006),WILDSCREEN INTERNATIONAL AWARD(2006),YOUNG ENVIRONMENTAL JOURNALIST AWARD(2007)ETC. HER BOOK GREEN WARS IS A SELF EXPLANATORY ELABORATION OF HER ENORMOUS STRUGGLE FOR EXPOSING ILLEGALITIES THROUGHOUT THE WORLD AND DESCRIBES THE GRAVE SITUATION IN THE CONTEXT OF SAVING THIS PLANET IN DETAIL.

बहार दत्त या दहापेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेल्या निसर्गसंरक्षक जीवशास्त्रज्ञ आणि पर्यावरण पत्रकार आहेत. त्यांच्या बातमीपत्रांमुळे यमुना नदीकाठच्या बेकायदेशीर शॉिंपग मॉलचं आणि गोव्यातल्या बेकायदा खाणींचं काम थांबू शकलं. सारस पक्ष्यांच्या अस्तित्वाचा आणि नैसर्गिक निवासस्थानाचा बळी देऊन, सुपीक सखल जमिनीवर बांधण्यात येणाNया विमानतळाच्या धावपट्टीचं बेकायदेशीर काम थांबावं म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यानाही सोडलं नाही (याबद्दल त्यांना सन्मानाचा वाइल्डस्क्रीन-ग्रीन ऑस्कर पुरस्कारही मिळाला.) जखमी वानरांसाठी बहार यांनी प्राणी-रुग्णवाहिका चालवली, आप्रिÂकेमधल्या कोलोबस माकडांसाठी दोरखंडांचे पूल बांधले, यूके मधल्या जगप्रसिद्ध जर्सी प्राणीसंग्रहालयात राहून त्यांनी अ‍ॅमेझॉनवासी माकडांच्या कळपाचा अभ्यास केला. गारुड्यांच्या पारंपारिक जमातीमध्ये दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहून, वन्यप्राण्यांशी संबंधित कायदे न मोडता, गारुड्यांना पर्यायी रोजगार कसा मिळेल या दृष्टीनं त्यांनी कार्य केलं. पर्यावरण पत्रकारितेच्या कक्षा त्यांच्या अहवालांमुळे रुंदावल्या आहेत. त्यांच्यामुळे एका बाजूला पडलेल्या आणि कमी महत्वाच्या समजल्या जाणाNया पर्यावरणविषयक बातम्यांना रोजच्या संध्याकाळच्या मुख्य आणि ठळक बातम्यांमध्ये स्थान मिळालं आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
HARIT YUDDHE Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more