* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PRISONERS OF OUR THOUGHTS
  • Availability : Available
  • Translators : VIJAYA BAPAT
  • ISBN : 9788184980738
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Sub Category : FAMILY & RELATIONSHIPS, PARENTING
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
7 PRINCIPLES FOR FINDING MEANING IN LIFE & WORK WORLD-RENOWNED PSYCHIATRIST VIKTOR FRANKL`S MAN`S SEARCH FOR MEANING IS ONE OF THE MOST IMPORTANT BOOKS OF MODERN TIMES. FRANKL`S EXTRAORDINARY PERSONAL STORY OF FINDING MEANING AMID THE HORRORS OF THE NAZI CONCENTRATION CAMPS HAS INSPIRED MILLIONS. FRANKL VIVIDLY SHOWED THAT YOU ALWAYS HAVE THE ULTIMATE FREEDOM TO CHOOSE YOUR ATTITUDE—YOU DON`T HAVE TO BE A PRISONER OF YOUR THOUGHTS. DR. ALEX PATTAKOS—WHO WAS URGED BY FRANKL TO WRITE PRISONERS OF OUR THOUGHTS—AND ELAINE DUNDON, A PERSONAL AND ORGANIZATIONAL INNOVATION THOUGHT LEADER, SHOW HOW FRANKL`S WISDOM CAN HELP READERS FIND MEANING IN EVERY MOMENT OF THEIR LIVES. DRAWING ON THE ENTIRE BODY OF FRANKL`S WORK, THEY IDENTIFY SEVEN “CORE PRINCIPLES” AND DEMONSTRATE HOW THEY CAN BE APPLIED TO EVERYDAY LIFE AND WORK. THIS REVISED AND EXPANDED THIRD EDITION FEATURES NEW STORIES, PRACTICAL EXERCISES, APPLICATIONS, AND INSIGHTS FROM THE AUTHORS` NEW WORK IN MEANINGOLOGY®. THREE NEW CHAPTERS OUTLINE HOW WE ALL CAN BENEFIT BY PUTTING MEANING AT THE CORE OF OUR LIVES, WORK, AND SOCIETY. AND A NEW CHAPTER ON VIKTOR FRANKL`S LEGACY ILLUSTRATES HOW HIS WORK CONTINUES TO INFLUENCE SO MANY AROUND THE WORLD.
लहानपणी वाचलेल्या गोष्टीतील राजा, `मी हात लावलेले सारे सोन्याचे होऊ दे` असा वर मागत आजही सोन्यामागे धावत आहे. सा-या जगभर तो वावरत असलेला दिसतो. त्याच्या कृतीचे परिणाम त्याला व इतर सर्वांना जाणवू लागले आहेत. परंतु प्रगतीचा मार्ग अजूनही धूसरच दिसतो आहे. व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात त्या मार्गाची दिशा दाखविणारे, सुप्रसिद्ध मनोवैज्ञानिक व नाझी छळछावणीतून तावूनसुलाखून बाहेर पडलेले डॉ. व्हिक्टर फ्रंकल यांच्या तत्त्वांवर हे पुस्तक आधारित आहे. डॉ. अ‍ॅलेक्स पटाकोस यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या, हल्लीचा काळातही समृद्ध, अर्थपूर्ण जीवन जगायला उपयोग व्हावा!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VICTORFRANKL #ALEXPATTAKOS # MANSSEARCHFORMEANING ##7PRINCIPLESFORDISCOVERINGMEANINGINLIFEANDWORK #ULTIMATEFREEDOMTOCHOOSEYOURATTITUDE #विक्टरफ्रान्क्ल #मनोविज्ञान #अर्थाच्याशोधात #
Customer Reviews
  • Rating Starअश्विनी

    फार अप्रतिम आहे. मी ते स्वतः वाचून अनेकांना भेट दिलं आहे. हे पुस्तक नुसतं जवळ असलं तरी ते ऊर्जा देतं. यातील तत्वे वाचून आचरणात आणणे हे आपलं काम. इतक्या कमी किमतीत इतकं अप्रतिम पुस्तक मराठीत आणल्या बद्दल मेहता प्रकाशनचे , अनुवादिकेचे , आणि इतर पडद्ामागील सहाय्यकांचे खूप खूप आभार. ...Read more

  • Rating StarSAKAL 31-10-2010

    नाझी छळछावणीतून बाहेर पडलेले प्रसिध्द मनोवैज्ञानिक डॉ. व्हिक्टर फ्रँकल यांच्या तत्त्वावर हे पुस्तक आधारित आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात दिशा दाखविणाऱ्या या पुस्तकाचा हल्लीच्या काळातही समृध्द, अर्थपूर्ण जीवन जगायला उपयोग होऊ शकतो, असे लेखकाला ाटते. या विचारांद्वारा आपण आपले व्यावसायिक जीवन संपन्न करू शकतो, अशी लेखकाला अपेक्षा आहे. अ‍ॅलेक्स पॅटाकोसा यांनी इंग्रजीतून लिहिलेल्या या पुस्तकाचा डॉ. विजया बापट यांनी मराठी अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more