* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789395477963
  • Edition : 3
  • Publishing Year : 1966
  • Weight : 225.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
  • Available in Combos :MAHADEV MORE COMBO SET - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BHIMU IS THE YOUTH VISITING HIS MATERNAL UNCLE AT SHIVAPURWADI FOR MHAI. HE FALLS IN LOVE WITH FULI STAYING THERE. HOWEVER, SHE IS MARRIED, AND HER HUSBAND IS IN MUMBAI AND HARDLY COMES TO THE VILLAGE. FULI ALSO GETS ATTRACTED TO BHIMU. A COUPLE OF TIMES, THEY COME TOGETHER. THE LANDLORD’S SON JAISING WHO STUDIES IN THE CITY HAS ALSO RETURNED TO MHAI. BHIMU AND HE GETS ALONG WELL. BAJIRAO BHOSALYA, SIRAPA ATYALYA, YESHYA SHEVALYA AND JANU UPALYA ARE THE BAD FOUR IN THE VILLAGE. THEY ARE NOTORIOUS FOR BREWING LOCAL ALCOHOL, STEALING SHEEP AND GOATS, EYEING YOUNG GIRLS BADLY, FORCING THEM IF AND WHEN POSSIBLE, ETC. THEY DO NOT HESITATE TO BITE THE HELL OUT OF ANYONE TAKING AN OBJECTION TO THEIR DEEDS. KILLING SOMEONE IS NOT UNKNOWN TO THEM. IN BROAD DAYLIGHT, THEY HAD KILLED THE LABOURER, PATIL. BHIMU HEARS ABOUT THE BAD FOUR AND THEIR DEEDS. WHEN HE COMES TO KNOW THAT JAISING WANTS TO TEACH THEM A LESSON, HE DECIDES TO JOIN IN. ONE DAY, BAJIRAO BHOSLYA DRAGS JADHAV’S JANI. JAISING SEES IT AND STOPS HIM. SEEKING THE OPPORTUNITY, JANI RUNS AWAY. BAJIRAO AND JAISING FIGHT TOGETHER. JAISING SEEMS TO OVERPOWER BAJIRAO WHEN THE BAD THREE JOIN IN AND DEFEAT JAISING. THEY HIT HIM ON THE HEAD. HE BECOMES UNCONSCIOUS. LATER, HE TELLS BHIMU ABOUT THIS AND SAYS THAT AFTER MHAI, HE WILL TEACH THE BAD FOUR A LESSON. HE WANTS BHIMU TO ACCOMPANY HIM, TO WHICH BHIMU AGREES. THE DAY OF MHAI ARRIVES. BHIMU AND FULI DECIDE TO MEET AT THE BIROBA MAAL ONCE THE SHOW BEGINS AT NIGHT. LOST IN DRINKING ALCOHOL WITH HIS UNCLE, BHIMU REMEMBERS THE MEETING A LITTLE LATE. SOMEHOW, HE DRAGS HIMSELF TO THE SET SPOT AND FINDS THAT FULI HAS REACHED THERE AND THE BAD FOUR HAVE RAPED HER. THE FOLLOWING DAY, JAISING CALLS BHIMU AND TELLS HIM THAT HE WILL TEACH THE BAD FOUR A LESSON AT NIGHT. HE INVITES BHIMU TO JOIN IN. ANGERED BY FULI’S RAPE, BHIMU AGREES TO JOIN IN. AT NIGHT, THEY REACH UPALYAS HUT, WHERE ALL FOUR ARE PRESENT. JAISING IS CARRYING A GUN, WHILE BHIMU HAS A STRONG STICK. A TERRIBLE FIGHT TAKES PLACE. ALL SIX OF THEM GET HURT, AND THE BAD FOUR ARE SERIOUSLY INJURED. BHIMU CARRIES THE UNCONSCIOUS JAISING AND RUNS AWAY. AFTER A WHILE, JAISING GAINS CONSCIOUSNESS. HE ASKS BHIMU TO RUN BACK TO HIS VILLAGE. ACCORDINGLY, BHIMU RUNS TOWARD ST STAND.
भिमू हा मामाच्या गावी म्हाईसाठी आलेला तरुण...इनामदारांचा शहरात शिकणारा मुलगा जैसिंगही म्हाईसाठी गावात आलेला... बाजीराव भोसल्या, सिरपा आत्याळ्या, येश्या शेवाळ्या आणि जानु उपाळ्या ही गावातली चांडाळ चौकडी... गावठी दारू तयार करणे, गावातील लोकांच्या शेळ्या-मेंढ्या पळवणे, गावातल्या पोरीबाळींवर नजर ठेवून, संधी साधून त्यांच्यावर बळजबरी करणे, त्याबाबत जर कुणी विचारायला आलं तर त्याला बेदम मारणे, प्रसंगी जीव घेणे, असले त्यांचे उद्योग...त्यांना विरोध करू पाहणार्‍या जैसिंगला एकदा ही चांडाळ चौकडी बेदम मारून बेशुद्ध करते...भिमूचा ज्या मुलीवर जीव जडलेला असतो तिची अब्रू हे चौघं लुटतात...जैसिंग आणि भिमू म्हाईच्या दुसर्‍या दिवशी या चौघांना गाठतात...हे दोघं आणि ते चौघं, अशी जोरदार मारामारी होते...त्या चौघांना गंभीर जखमी करून जैसिंग आणि भिमू सटकतात...भिमू रात्रीच्या अंधारात एस. टी. स्टॅन्डच्या दिशेन धावत सुटतो...अस्सल ग्रामीण वातावरणातील कादंबरी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
मराठीसाहित्य#कादंबरी#महादेवमोरे#पाव्हणा #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS#MEHTAPUBLISHINGHOUSE#PAVHNA#MAHADEO MORE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more