"THE LIFE OF RAMAKRISHNA PARAMAHAMSA ‘ENABLES US TO SEE GOD FACE TO FACE’, GANDHIJI WROTE. SIMILARLY, WHEN SOMEONE IN HIS CIRCLE WAS DISTRAUGHT, THE MAHATMA SENT HIM TO SPEND TIME AT THE ASHRAM OF RAMANA MAHARSHI. SUCH WAS THEIR STATURE AND INFLUENCE.
THE PARAMAHAMSA AND THE MAHARSHI HAVE BEEN AMONG THE GREATEST SPIRITUAL FIGURES OF OUR COUNTRY. THEY HAVE TRANSFORMED THE LIVES OF AND HAVE BEEN A SOLACE TO MILLIONS. MOREOVER, IN OUR TRADITION, WORDS OF SUCH MYSTICS ARE REGARDED AS CONCLUSIVE. THEY HAVE EVIDENTIARY STATUS: IF THEY SAY THERE IS A SOUL, THERE IS; IF THEY SAY THERE IS LIFE-AFTER-DEATH OR REINCARNATION, THERE IS. THEIR PEAK, MYSTIC EXPERIENCE IS WHAT WE YEARN TO HAVE, EVEN JUST ONCE
"
रामकृष्ण परमहंस आणि रमण महर्षी या दोन संतांना त्यांच्या आयुष्यात घेऊन आले. या संतांच्या आयुष्यातील वास्तविक चमत्कार म्हणजे त्यांचा चांगुलपणा, त्यांची कणव, तसेच त्यांची शिकवण आणि त्यांचे जीवन त्यांच्या शिकवणीशी एकरूप. ‘मी’ कोण आहे याचा शोध घेत-घेत कोणी परमपिता परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. मी - देह, हाडे, मांस की मज्जारज्जू? मन की बुद्धी? याचं विश्लेषण करत गेलो की जाणीव होते की, यापैकी काहीही म्हणजे ‘मी’ नाही. या प्रक्रियेला ‘नेति नेति’ म्हणजेच ‘हे नाही’(न±इति) असे म्हणतात. कोणालाही आत्म्याचे आकलन होत नाही, की त्यास स्पर्शही करता येत नाही. तो सर्व गुण किंवा वैशिष्ट्यांविरहित असतो. खरेतर श्री रामकृष्ण यांनी आपल्या भक्तांना मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील ईश्वराची ओळख यातील फरक समजावताना जे शब्द उच्चारले आहेत, ते आपण श्री रमण यांच्या संदर्भात वापरतो. आपण श्री रामकृष्ण-श्री रमण यांच्यासारखे अगदी १०पैशांइतपत बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.