`THERE IS ONLY ONE SUPREME CITIZEN IN A COUNTRY – THE RIGHT, THE ONE SUPREME CITIZEN, THE SAME TRUTH IN HONOR AND HONEST WORK. IT SHOULD ALSO BE UNDERSTOOD THAT SOCIAL THOUGHT IS THE ESSENTIAL BASIS OF ANY COUNTRY, OTHERWISE NO COUNTRY WILL BE SUSTAINABLE. WE HAVE TAUGHT OURSELVES THAT TO BE `NATIONAL` MEANS TO LOVE THE PEOPLE INFINITELY AND EQUALLY, AND IF NECESSARY, TO DIE FOR THEM, AND SIMILARLY, TO BE `SOCIAL` MEANS TO CREATE A STATE AND A SOCIETY FROM THE PEOPLE WHERE EVERY INDIVIDUAL WILL WORK ONLY FOR THE GOOD OF THE COMMUNITY AND WHO WILL BELIEVE IN THE GOODNESS, THE HONORABLE UPRIGHTNESS OF THE PEOPLE AND WILL BE READY TO DIE FOR IT.`` WITH SUCH THOUGHTS, THE JOURNEY OF CONTROVERSIAL SPEECHES BEGAN ON APRIL 12, 1922 - THE SPEAKER WAS, OF COURSE, `ADOLF HITLER..!`
``एका देशात एकच सर्वोच्च नागरिक आहे – उजवा, एक सर्वोच्च नागरिक सन्मान आणि प्रामाणिक कामात तोच खरेपणा. आणखी हेही समजून घ्यायला पाहिजे की, सामाजिक विचार हाच कुठल्याही देशाचा अत्यावश्यक आधार आहे, तसं नसेल तर कोणताही देश चिरस्थायी होणार नाही. आम्ही स्वत:ला बजावलं की, ‘राष्ट्रीय` होणं म्हणजे इतर कशापेक्षाही जनतेवर अमर्याद आणि सर्वांवर सारखंच प्रेम करणं आणि गरज पडल्यास, तिच्यासाठी मरणही पत्करणं, आणि तसंच, ‘सामाजिक` होणं म्हणजे, राज्य आणि समाज, जनतेतून निर्माण करणं जिथे प्रत्येक व्यक्ती समाजाच्या हिताचंच काम करील आणि जिचा चांगूलपणावरच, जनतेच्या सन्माननीय सरळपणावरच विश्वास असेल आणि त्यासाठी मरायला तयार होईल.’’ अशा विचारंनी १२ एप्रिल,१९२२रोजी सुरू झाला प्रवास वादातीत भाषणांचा - भाषणकर्ता होता अर्थात, `अॅडॉल्फ हिटलर..!’