"THIS BOOK OFFERS A GRIPPING ACCOUNT OF THE DEVASTATING PAHALGAM ATTACK IN APRIL 2025 AND INDIA’S DECISIVE MILITARY RESPONSE THROUGH OPERATION SINDOOR. IT EXPLORES THE STRATEGIC SHIFT IN INDIA’S DOCTRINE, FROM RESTRAINT TO PRECISE, INTELLIGENCE-LED AIR AND GROUND STRIKES AGAINST PAKISTAN-BACKED TERROR INFRASTRUCTURE, HIGHLIGHTING PIVOTAL OPERATIONS BY THE ARMED FORCES AND THE COMPLEXITIES OF DIPLOMATIC MANEUVERING IN THE AFTERMATH. THROUGH DETAILED NARRATIVES AND EYEWITNESS PERSPECTIVES, THE BOOK REVEALS HOW THE EVENTS TRANSFORMED INDIA’S NATIONAL SECURITY APPROACH AND REGIONAL STABILITY. A GRIPPING NARRATIVE IN SIMPLE LANGUAGE, CLEAR EXPLANATIONS, AND RELATABLE EXAMPLES, ENSURING READABILITY AND EASY UNDERSTANDING FOR ALL READERS."
"हे पुस्तक एप्रिल 2025 मध्ये घडलेल्या पहलगामवरील भीषण दहशतवादी हल्ल्याचे आणि तत्पश्चात भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेल्या निर्णायक लष्करी प्रतिसादाचे सविस्तर आणि प्रभावी वर्णन सादर करते. पाकिस्तानच्या पाठिंब्याने कार्यरत दहशतवादी पायाभूत संरचनेवर भारताने संयमाच्या भूमिकेतून बाहेर पडत गुप्तचर आधारित, अचूक हवाई व जमिनीवरील कारवाया कशा प्रकारे केल्या, या धोरणात्मक परिवर्तनाचा सखोल ऊहापोह पुस्तकात मांडलेला आहे. सशस्त्र दलांनी हाती घेतलेल्या विविध महत्त्वपूर्ण मोहिमा तसेच घटनेनंतर घडलेल्या जटिल राजनैतिक प्रयत्नांचेही यात तपशीलवार विश्लेषण आले आहे.प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी, घटनाक्रमांचे तटस्थ विवेचन आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन यांच्या माध्यमातून, या घडामोडींनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात तसेच प्रादेशिक स्थैर्यात कसा महत्त्वपूर्ण व दीर्घकालीन बदल घडवून आणला, हे पुस्तक प्रभावीपणे उलगडते. सुस्पष्ट भाषा, तार्किक रचना आणि सोप्या पण प्रभावी शैलीमुळे हे पुस्तक विविध स्तरावरील वाचकांसाठी सहज वाचनीय तसेच पूर्णतः समजण्यास सुलभ ठरते."