Shop by Category BIOGRAPHY & TRUE STORIES (89)AUTOBIOGRAPHY (61)HUMOUR (7)LITERATURE (36)POEMS (25)FICTION,TRANSLATED INTO MARATHI (2)POLITICS & GOVERNMENT (21)PHILOSOPHY (6)SCIENCE (36)TECHNOLOGY,ENGINEERING,AGRICULTURE (8)View All Categories --> Author NIRMALKUMAR PHADKULE ()SUSAN JANE GILMAN ()BORIS PASTERNAK ()JYOTIKA CHITALE ()RANJEET DESAI ()MADHUKAR JADHAV ()STEPHEN GLANTZ ()AJIT KULKARNI ()ABDULLAH KHAN ()V.S.WALIMBE ()VASUDHA PAWAR ()
Latest Reviews THE LAST GIRL by NADIA MURAD Satish Joshi अवघ्या जगात खळबळ माजवणारं वाचनीय पुस्तक एखाद्या चित्रपटाचे कथानक शोभावी अशी एक हृदयद्रावक संघर्ष गाथा....अत्याचार सहन करण्या पलीकडची विचार करायला लावणारी कहाणी.... शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणारी नादिया मुराद हिची काळीज स्पर्शनारी कहाणी.. हे पस्तक त्यांच्यासाठी आहे ज्यांना वाटतं की आयुष्यात फक्त त्यांनाच दुःखाला सामोरं जावं लागलं आहे. एक अल्पसंख्यांक सामान्य मुलगी, तिचं इराक मधील जीवन, तिचं इस्लामिक स्टेट ने केलेलं अपहरण, तिच्यावर वारंवार होणारे बलात्कार, तिला वेगवेगळ्या लोकांच्य हाती विकणं, तिचं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतांनाही त्याला तोंड देणं, आणि स्वतःची सुटका करून घेणं, हे सगळं वाचतांना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. सहा भाऊ, वडील, आई, भाची, स्वतःच घर अश्या सगळ्यांना गमावल्या नंतरही लढण्याची ताकत कुठून येते `नादिया` मध्ये हे च कळत नाही. हे पुस्तक वाचतांना बऱ्याच गोष्टी नव्याने समजतात, जसं की यजीदी धर्म, ती लोकं, त्यांच्या चालीरीती त्यांच्या धर्माचे नियम, कायदे वगैरे वगैरे... कॉम्रेड मुक्ता मनोहर म्हणतात की, शासनपुरस्कृत वांशिक दंगली असोत वा आक्रमक धोरणामुळे सुरू केलेल्या वांशिक दंगली असोत, त्यांचं उद्दिष्ट जेव्हा एखाद्या जमातीचं र्निवशीकरण हे असतं तेव्हा त्यात अटळपणे स्त्रियांवर बलात्कार केले जातात. नादिया ला आलेले अनुभव देखील अश्याच प्रकारचे होते. अर्थात, हे पुस्तक म्हणजे केवळ genocie च उदाहरण आहे. आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी वाचावे असे. ह्या पुस्तकाची शेवटची ओळ - "अशी कहाणी असलेली मी, जगातली शेवटची मुलगी असावं - नादिया मुराद" प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी वाचनीय पुस्तक.... एका गोष्टीचे राहून, राहून आश्चर्य वाटत एकविसाव्या शतकात अशा घटणा घडतात. आणि ते पण 2014 साली, खरच जग प्रगती पथावर आहे का ? निस्ताच फुगा आहे. `नादिया मुराद` यांची कहाणी त्याच्या बंदिवासाची आणि `इस्लामिक स्टेट` विरुद्धच्या लढ्याची आहे. सतीश जोशी. ...Read more NABHANTAMANI by KUGAONKAR SHASHIKANT Prakash Lahoti आदरणीय प्रा.श्री शशिकांतजी कुगॉंवकर *बार्शी*(सोलापुर) सर, आमचे व्याही श्री विनोदजी सोमाणी ह्यांच्या सौजन्याने आपन लीहलेली कादंम्बरी *नभांतमणी* वाचन्याचा योग आला. आपन जीवशास्त्रा(विज्ञान) चे प्राध्यापक व साहीत्य ्षेत्रातिल आपली *नभांतमणी* रूपाने घेतलेली *गरुड़ झेप* *क्षीतीजा ला तारांकित* करुण गेली आहे. आपला हा प्रयास नक्कीच प्रशंसनीय व कौतुकास्पद आहे. कादंबरी वाचतांना उत्कृष्ट ... शब्दरचना, प्रभावी...विचारशैली, प्रसंगांची...लयबद्धता ही प्रमुख्याने जाणवते. रेखाटलेले प्रसंग..., पात्रांच्या भावना..., निवडलेले संवाद..., समयोचित आहेत. आपल्या लिखानातील मला समजलेले जीवनोपयोगी संदेश... १- स्त्री-पुरुष यांच प्रेम जीवनात फक्त शारिरीक सुखासाठीच नसत तर जीवनभर एक दुसऱ्या ला समजून घेवून व समर्पण भावनेनी दिलेली समर्थ साथ हेच सुखी जीवनाचे आनंदमय स्वरूप असावे... हा विचार आपल्या कादंबरी चा पाया आहे... मूळ मंत्र आहे . २- विषम परिस्थिती त आवश्यकते नुसार वेळोवेळी घेतलेले निर्णय हे जीवन प्रवाहात आपले सहकार्य करतात व मार्गदर्शक सिध्द होतात. ३- सीमित संसाधन (छोटेसे गांव, अपुरी शिक्षण व्यवस्था) असून ही आपली इच्छा शक्ति प्रबळ असेल तर आपन प्रगतिपथा वर अग्रसर राहु शकतो. ४- आपल्या शिक्षणाला निस्वार्थ कार्या ची जोड़ असली तर अनेक समविचारी लोक सोबत येतात व आपन समाजात असलेल्या अनेक घातक व रूढ़िवादि परंपरा मोडून समाज सुधारक, जनउपयोगी कार्य करु शकतो. सर, आपले लिखान *अप्रतिम* व *जनजगृती* साठी सशक्त आधार आहे. माता *सरस्वती* ने आपल्या लेखनी ला अधिक शक्तिशाली करावे व आपले हे व्रत अखण्ड वृधींगत होत रहावे... अनेक अनेक *शुभेच्छा* 🙏🏼🙏🏼 आपला स्नेही, डॉ.प्रकाश लाहोटी हिंगणघाट, जि.वर्धा ...Read more
THE LAST GIRL by NADIA MURAD Satish Joshi अवघ्या जगात खळबळ माजवणारं वाचनीय पुस्तक एखाद्या चित्रपटाचे कथानक शोभावी अशी एक हृदयद्रावक संघर्ष गाथा....अत्याचार सहन करण्या पलीकडची विचार करायला लावणारी कहाणी.... शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणारी नादिया मुराद हिची काळीज स्पर्शनारी कहाणी.. हे पस्तक त्यांच्यासाठी आहे ज्यांना वाटतं की आयुष्यात फक्त त्यांनाच दुःखाला सामोरं जावं लागलं आहे. एक अल्पसंख्यांक सामान्य मुलगी, तिचं इराक मधील जीवन, तिचं इस्लामिक स्टेट ने केलेलं अपहरण, तिच्यावर वारंवार होणारे बलात्कार, तिला वेगवेगळ्या लोकांच्य हाती विकणं, तिचं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतांनाही त्याला तोंड देणं, आणि स्वतःची सुटका करून घेणं, हे सगळं वाचतांना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. सहा भाऊ, वडील, आई, भाची, स्वतःच घर अश्या सगळ्यांना गमावल्या नंतरही लढण्याची ताकत कुठून येते `नादिया` मध्ये हे च कळत नाही. हे पुस्तक वाचतांना बऱ्याच गोष्टी नव्याने समजतात, जसं की यजीदी धर्म, ती लोकं, त्यांच्या चालीरीती त्यांच्या धर्माचे नियम, कायदे वगैरे वगैरे... कॉम्रेड मुक्ता मनोहर म्हणतात की, शासनपुरस्कृत वांशिक दंगली असोत वा आक्रमक धोरणामुळे सुरू केलेल्या वांशिक दंगली असोत, त्यांचं उद्दिष्ट जेव्हा एखाद्या जमातीचं र्निवशीकरण हे असतं तेव्हा त्यात अटळपणे स्त्रियांवर बलात्कार केले जातात. नादिया ला आलेले अनुभव देखील अश्याच प्रकारचे होते. अर्थात, हे पुस्तक म्हणजे केवळ genocie च उदाहरण आहे. आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी वाचावे असे. ह्या पुस्तकाची शेवटची ओळ - "अशी कहाणी असलेली मी, जगातली शेवटची मुलगी असावं - नादिया मुराद" प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी वाचनीय पुस्तक.... एका गोष्टीचे राहून, राहून आश्चर्य वाटत एकविसाव्या शतकात अशा घटणा घडतात. आणि ते पण 2014 साली, खरच जग प्रगती पथावर आहे का ? निस्ताच फुगा आहे. `नादिया मुराद` यांची कहाणी त्याच्या बंदिवासाची आणि `इस्लामिक स्टेट` विरुद्धच्या लढ्याची आहे. सतीश जोशी. ...Read more
NABHANTAMANI by KUGAONKAR SHASHIKANT Prakash Lahoti आदरणीय प्रा.श्री शशिकांतजी कुगॉंवकर *बार्शी*(सोलापुर) सर, आमचे व्याही श्री विनोदजी सोमाणी ह्यांच्या सौजन्याने आपन लीहलेली कादंम्बरी *नभांतमणी* वाचन्याचा योग आला. आपन जीवशास्त्रा(विज्ञान) चे प्राध्यापक व साहीत्य ्षेत्रातिल आपली *नभांतमणी* रूपाने घेतलेली *गरुड़ झेप* *क्षीतीजा ला तारांकित* करुण गेली आहे. आपला हा प्रयास नक्कीच प्रशंसनीय व कौतुकास्पद आहे. कादंबरी वाचतांना उत्कृष्ट ... शब्दरचना, प्रभावी...विचारशैली, प्रसंगांची...लयबद्धता ही प्रमुख्याने जाणवते. रेखाटलेले प्रसंग..., पात्रांच्या भावना..., निवडलेले संवाद..., समयोचित आहेत. आपल्या लिखानातील मला समजलेले जीवनोपयोगी संदेश... १- स्त्री-पुरुष यांच प्रेम जीवनात फक्त शारिरीक सुखासाठीच नसत तर जीवनभर एक दुसऱ्या ला समजून घेवून व समर्पण भावनेनी दिलेली समर्थ साथ हेच सुखी जीवनाचे आनंदमय स्वरूप असावे... हा विचार आपल्या कादंबरी चा पाया आहे... मूळ मंत्र आहे . २- विषम परिस्थिती त आवश्यकते नुसार वेळोवेळी घेतलेले निर्णय हे जीवन प्रवाहात आपले सहकार्य करतात व मार्गदर्शक सिध्द होतात. ३- सीमित संसाधन (छोटेसे गांव, अपुरी शिक्षण व्यवस्था) असून ही आपली इच्छा शक्ति प्रबळ असेल तर आपन प्रगतिपथा वर अग्रसर राहु शकतो. ४- आपल्या शिक्षणाला निस्वार्थ कार्या ची जोड़ असली तर अनेक समविचारी लोक सोबत येतात व आपन समाजात असलेल्या अनेक घातक व रूढ़िवादि परंपरा मोडून समाज सुधारक, जनउपयोगी कार्य करु शकतो. सर, आपले लिखान *अप्रतिम* व *जनजगृती* साठी सशक्त आधार आहे. माता *सरस्वती* ने आपल्या लेखनी ला अधिक शक्तिशाली करावे व आपले हे व्रत अखण्ड वृधींगत होत रहावे... अनेक अनेक *शुभेच्छा* 🙏🏼🙏🏼 आपला स्नेही, डॉ.प्रकाश लाहोटी हिंगणघाट, जि.वर्धा ...Read more