"AFTER THEY MANAGE TO COVER UP A MURDER THEY INADVERTENTLY COMMITTED, HE ENTERS THE TRUCKING
BUSINESS; HOWEVER, SULA DIES AFTER GIVING BIRTH TO A CHILD. THIS TRAGIC EVENT BRINGS HIS PARENTS AND
FIRST WIFE BACK INTO HIS LIFE, BUT THE STORY TAKES ANOTHER TURN WHEN HIS TRUCK CATCHES FIRE AND IS
COMPLETELY DESTROYED. SUCH IS THIS TRAGIC TALE!"
"वीरपाक्ष हा कुटुंबापासून दुरावलेला व व्यसनाधीन ड्रायव्हर असून, तो एका नाट्यमय प्रसंगातून भेटलेल्या सुलाशी लग्न करतो. त्यांच्याकडून नकळत घडलेले खून पचल्यानंतर तो ट्रकच्या व्यवसायात उतरतो, जिथे मूल जन्माला आल्यावर सुलाचा मृत्यू
होतो. या दुर्दैवी प्रसंगामुळे त्याचे आई-वडील व पहिली पत्नी परत त्याच्याजवळ येतात, परंतु ट्रकला आग लागून तो पूर्णपणे जळून नष्ट होतो. अशी दुर्देवी कहाणी!"