‘PIVALIDHAMAK SAGUNABAI’ IS A COLLECTION OF STORIES CENTERED AROUND THE LIVES OF ADOLESCENT CHILDREN. AS ONE PEERS INTO THE WORLD OF THESE CHILDREN, ONE REALIZES THAT WE, TOO, HAVE EXPERIENCED THE SAME FLIGHTS OF THOUGHT AND IMAGINATION. IN TODAY’S TECHNOLOGICAL ERA, THESE STORIES TEACH CHILDREN HOW TO TRULY LIVE OUT THEIR CHILDHOOD ONCE AGAIN. THROUGH SOME OF THESE TALES, THE MEDICINAL PROPERTIES OF COMMON KITCHEN INGREDIENTS—SUCH AS TURMERIC, SALT, GINGER, AND GARLIC—ARE REVEALED. MEANWHILE, THE DEGRADATION OF NATURE—MANIFESTING AS DRYING RIVERS AND STREAMS, AND BARREN HILLS AND VALLEYS—FINDS EXPRESSION THROUGH THE CHILDREN`S INNER MONOLOGUES. THESE THEMES ARE PRESENTED IN AN ENGAGING MANNER, VIEWED THROUGH THE CHILDREN`S OWN INTELLECTUAL LENS, THEREBY FOSTERING AWARENESS. AS A FATHER FIGURE, THE AUTHOR, EKNATH AVHAD, HAS UNDERTAKEN THE TASK OF INSTILLING IN CHILDREN—AT A FORMATIVE AGE—AN AWARENESS REGARDING THE UTILITY OF MEDICINAL PLANTS AND INGREDIENTS IN DAILY LIFE, AS WELL AS THE IMPORTANCE OF ENVIRONMENTAL CONSERVATION.
`पिवळीधमक सगुणाबाई’ हा कुमारवयातील मुलांच्या आयुष्याशी निगडित असलेला कथासंग्रह आहे. मुलांच्या विश्वात डोकावताना त्यांच्या विचारांच्या, कल्पनांच्या भरार्या आपणही अनुभवलेल्या आहेत हे जाणवतं. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात या कथा मुलांना पुन्हा एकदा बालपण जगायला शिकवतात. स्वयंपाकघरातील म्हणजेच आजकालच्या किचनमधील हळद, मीठ, आलं, लसूण यांसारख्या पदार्थांचे औषधी गुणधर्म काही कथांमधून कळून येतात.. तर निसर्गाचा होणारा र्हास, कोरडे पडत चाललेले नदी-नाले व झाडं विरहीत डोंगर-दरे त्यांच्या स्वगतातून व्यक्त होतात. या विषयांना मुलांच्या वैचारिक परिघातून रंजकपणे मांडत जागृतीही केली आहे. औषधी वनस्पतींचा अथवा पदार्थांचा रोजच्या जीवनातील उपयोग आणि पर्यावरण संरक्षण यांची जाणीव,मुलांना योग्य वयात करून देण्याचं काम लेखक `एकनाथआव्हाड’ यांनी वडील या नात्याने केलंय.