THIS IS THE STORY OF SARDARYA, A YOUNG MAN FROM A RURAL AREA. SHANTI AND SUVARNA ARE TWO YOUNG WOMEN WHO ENTER HIS LIFE. HE SEEKS PHYSICAL INTIMACY FROM BOTH, BUT WHEN THOSE DESIRES REMAIN UNFULFILLED, HE TURNS TO A LIFE OF PROMISCUITY AND ALCOHOL, EVENTUALLY CONTRACTING DISEASES. CONSEQUENTLY, EVEN WHEN SUVARNA LATER EXPRESSES A WILLINGNESS TO SURRENDER HERSELF COMPLETELY TO HIM, HE REJECTS HER.
"ही कहाणी आहे सरदाऱ्या या ग्रामीण भागातील तरुणाची. शांती आणि सुवर्णा या त्याच्या जीवनात आलेल्या दोन तरुणी. दोघींकडूनही तो अपेक्षा करतो शरीरसुखाची; पण ती पूर्ण होत नाही म्हटल्यावर लागतो बाई-बाटलीच्या नादी. रोग जडतात त्याला. त्यामुळे सुवर्णाने नंतर सर्वस्व अर्पण करायची तयारी दर्शवूनही तो तिला नकार देतो.
"