BIBHUTIBHUSHAN BANERJEE

About Author

Birth Date : 12/09/1894
Death Date : 01/11/1950


BIBHUTIBHUSHAN BANDYOPADHYAY WAS AN INDIAN BENGALI AUTHOR, AND ONE OF THE LEADING WRITERS OF MODERN BENGALI LITERATURE. HIS BEST KNOWN WORK IS THE AUTOBIOGRAPHICAL NOVEL, PATHER PANCHALI (THE SONG OF THE ROAD). HE WAS POSTHUMOUSLY AWARDED THE RABINDRA PURASKAR IN 1951, THE MOST PRESTIGIOUS LITERARY AWARD IN WEST BENGAL, FOR HIS NOVEL ICHHAMATI.

बिभूतीभूषण बॅनर्जी हे बंगाली साहित्यातील अग्रणी नाव. त्यांचा जन्म पशम बंगाल येथील मूर्तिपूर येथे झाला. ब्रिटिशकालीन भारतातील कोलकत्त्यातील नावाजलेल्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयातून (तत्कालीन रिपॉन महाविद्यालय) त्यांनी इतिहास,अर्थशास्त्र आणि संस्कृतमधील पदवी शिक्षण घेतले. चरितार्थासाठी त्यांना पदव्युत्तर शिक्षण सोडून जंगिपारा येथे शिक्षकाची नोकरी स्वीकारावी लागली. शैक्षणिक सेवा बजावत असतानाच त्यांनी लेखनाची कास धरली. 1921 साली त्यांची पहिली कथा ‘उपेक्षिता’ प्रसिद्ध झाली. पण 1928 साली प्रकाशित झालल्या ‘पाथेर पांचाली’ कादंबरीने त्यांना भारतीय साहित्यात महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं. याच मालिकेतील त्यांची पुढील कादंबरी ‘अपराजिता’ ही विविध भाषांमध्ये भाषांतरित झाली. या दोन्ही कादंबऱ्यांवर आधारित आणि सत्यजित रे दिग्दर्शित ‘अपूर संसार’ या सिनेमाने कादंबरीच्या नायकाला नवी ओळख दिली. बिभूतीभूषण बॅनर्जी यांनी विपूल कादंबरी लेखन केलं. ज्यातील अनेक कादंबऱ्या रूपांतरणाच्या माध्यमातून सिनेमाच्या पडद्यावर झळकल्या. 1951 साली त्यांना पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठेच्या ‘रबिंद्र पुरस्कारा’ने (मरणोत्तर) गौरवण्यात आलं.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PATHER PANCHALI Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
वैशाली देशमुख (पांडे), अमरावती.

काल लायब्ररीतून `छाटीतो गप्पा` हे लेखक जी.बी.देशमुखांचं पुस्तक घेतलं. एका बैठकीत वाचून संपवलं. साध्या, सोप्या, हलक्याफुलक्या भाषेत सांगितलेल्या रंगतदार गोष्टी वाचताना खूप मजा आली. जीवनाची लज्जत वाढवणाऱ्या आणि त्याचबरोबर अंतर्मुख करणाऱ्या या गप्पा लावाब आहेत! मनाला उभारी देणार असं हलकफुलकं पुस्तक क्वचितच हाती येतं. लेखकाला धन्यवाद. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
अविनाश कुळकर्णी, नागपूर.

जी.बी.देशमुख लिखीत `दुर्दम्य ` पुस्तक आज वाचलं. एका व्यक्ती विशेषचं इतक सरस आणि मार्मिक वर्णन लेखकाने ज्या शैलीत साकारलय ते फारच छान. पुस्तकातील शेवटची ४-५ पानं तर हृदय हेलावून टाकतात. लेखकाकडून असेच सुंदर,बहारदार आणी मार्मिक लेखन होत रहावं हीच दिच्छा. अप्रतिम. ...Read more