VIMAL MORE

About Author


VIMAL DADASAHEB MORE (VIMAL NAMDEV BHOSLE OF MAHER; SEPTEMBER 20, 1970) IS AN ACTIVIST AND WRITER OF THE NOMADIC MOVEMENT IN THE NOMADIC COMMUNITY OF GHANDARI. SHE WAS THE PRESIDENT OF MAHARASHTRAS FIRST REBEL WOMEN SAHITYA SANSKRITHI SAMMELAN, HELD ON 9-20 AUGUST 2014 IN PUNE. THE WRITINGS OF MORE, WHO DID NOT HAVE A COLLEGE EDUCATION, HAVE BEEN ASSIGNED FOR POST-GRADUATE COURSES IN UNIVERSITIES LIKE GULBARGA, GONDWANA, MUMBAI ETC.

विमल दादासाहेब मोरे (माहेरच्या विमल नामदेव भोसले; २० सप्टेंबर, १९७०) या गोंधळी या भटक्या समाजातील भटक्या-विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या पुण्यात ९-२० ऑगस्ट २०१४ रोजी पार पडलेल्या, महाराष्ट्रातील पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. महाविद्यालयीन शिक्षण न झालेल्या मोरे यांचे लिखाण गुलबर्गा, गोंडवाना, मुंबई आदी विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नेमेले गेले आहे. त्यांचे पती दादासाहेब मोरे हे सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
TEEN DAGADACHI CHUL Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती

`छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते. आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय. यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. अगदी हसून पुरेवाट झाली. आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं. आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा. खूप फ्रेश वाटलं. निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more