BANI BASU

About Author

Birth Date : 11/03/1939


BANI BASU IS A PROLIFIC BENGALI INDIAN AUTHOR, ESSAYIST, CRITIC, POET, TRANSLATOR AND PROFESSOR.

श्राबणी बासू यांचा जन्म कोलकतामध्ये झाला, तर ढाक्का, काठमांडू आणि दिल्ली याठिकाणी त्यांचे बालपण गेले. दिल्लीच्या सेंट स्टिफन कॉलेजमधून त्यांनी ‘इतिहास’ विषयात आपले पदवीचे शिक्षण घेतले. दिल्ली विद्यापीठातून पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले. १९८३मध्ये मुंबईच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. लंडनमध्ये १९८७ साली स्थलांतर केल्यानंतरही त्या कोलकताच्या ‘आनंद बझार पत्रिका’ आणि ‘टेलिग्राफ’ या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या क्षेत्रात इतिहास आणि पत्रकारिता यांची उत्कृष्ट सांगड घातली होती. त्यांच्या अनेक पुस्तकांमध्येही भारत व ब्रिटनच्या इतिहासाचा संदर्भ आढळतो. ब्रिटनमध्येही त्या मुलाखती आणि विविध कार्यक्रम यांच्या माध्यमातून बीबीसी टेलिव्हिजनवर झळकल्या आहेत. देश-विदेशातील अनेक संमेलनात त्या वक्त्या म्हणूनही सहभागी झाल्या आहेत. श्राबणी यांनी २०१०मध्ये नूर इनायत खान मेमोरिअल ट्रस्टची स्थापना केली. नूर यांनी दुसNया महायुद्धात केलेल्या उल्लेखनीय कार्याची, त्यांच्या त्यागाची तरुणपिढीला ओळख व्हावी यासाठी हा ट्रस्ट कार्यरत आहे. लंडनमधील ‘गोल्डन स्क्वेअर’ मध्ये नूर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी मदतनिधी जमविण्याचे कामही ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे. पत्रकारितेच्या आपल्या प्रदीर्घ काळात त्यांनी बेनझीर भुट्टो, शेख हसिना, सलमान रसदी, निराद सी चौधरी, व्हिव रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, इस्माइल मर्चंट, मीरा नायर आणि शबाना आझमी अशा अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
GANDHARVI Rating Star
Add To Cart INR 200

Shop by

Category Price
      
Latest Edition Year
Author

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more