Bhartie Shamikaaआयुष्यभर कितीही सुख मिळालं तरी भुकेला असतो, तो कलावंत. कारण खऱ्या कलावंताची सुखाची व्याख्या काहीतरी वेगळीच असते ना..
त्याच्यासाठी कलेतून मिळणारे ` दाम ` नाही तर कलेला मिळणारी ` दाद ` महत्त्वाची असते, तीच त्याची भूक असते. ती भूक जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत कलावंत जिवंत असतो.
कलावंताचा जन्म तेवढा सोप्पा नव्हे, याची प्रचिती येते ती रणजित देसाईंच्या या कादंबरीतून...
प्रेमात झुरण्यापेक्षा कलेसाठी झुरून मरणारे कलाकार पाहायला मिळतात ते या कादंबरीत...
प्रत्येक कलावंताने वाचावी अशी कादंबरी.
Very heartouching it is!♥️