* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NETAJI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664201
  • Edition : 11
  • Publishing Year : AUGUST 1989
  • Weight : 400.00 gms
  • Pages : 564
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :V. S. WALIMBE COMBO SET- 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A FULL LENGTH,AUTHORITATIVE BIOGRAPHICAL NOVEL ON THE LIFE OF SUBHASHCHANDRA BOSE, ONE OF THE MOST EMINENT LEADERS OF MODERN INDIA. SUBHASHCHANDRA BOSE OCCUPIES AN UNIQUE PLACE IN INDIA`S FREEDOM STRUGGLE, WAGED AGAINST THE MIGHTY BRITISH IMPERIAL POWER FROM 1857 TO 1947. BORN ON 23RD JANUARY 1997, BOSE GRADUATED FROM THE CALCUTTA UNIVERSITY WITH FLYING COLOURS. THEN HE PROCEEDED TO ENGLAND FOR HIGHER STUDIES IN WESTERN PHILOSOPHY AT CAMBRIDGE UNDIVERSITY. HIS FATHER HAD INSISTED THAT DURING HIS STAY THERE, HE SHOULD APPEAR FOR THE PRESTIGIOUS INDIAN CIVIL SERVICE EXAMINATION. BOSE HAD NO DESIRE TO SERVE THE FOREIGN MASTERS AND SO, THOUGH HE GOT THROUGH THE EXAMINATION, REFUSED TO JOIN BRITISH BUREAUCRACY.HIS DECISION CREATED COMMOTION IN LONDON`S OFFICIAL CIRCLES, BECAUSE HE WAS FIRST TO DO SO. ON RETURN, BOSE PARTICIPATED IN THE NONCOOPERATION MOVEMENT STARTED BY THE INDIAN NATIONAL CONGRESS UNDER THE LEADERSHIP OF MAHATMA GANDHI.BOSE HAD HIGHEST REGARDS FOR GANDHI, BUT HE HAD HIS BASIC DIFFERENCES WITH THE GANDHIAN METHOD OF POLITICAL MOVEMENTS. GANDHI’S EXCLUSIVE INSISTENCE ON NONVIOLENCE WAS NOT ACCEPTABLE TO BOSE.IT WAS HIS FIRM CONVICTION THAT THE STRUGGLE FOR FREEDOM MUST BE FOUGHT ON VARIOUS LEVELS AND IN DIFFIERENT FORMS ACCORDING TO THE NEEDS OF TIME.THAT IS WHY WHEN THE SECOND WORLD WAR WAS OUT, BOSE WENT TO GERMANY TO SEEK MILITARY HELP. THERE HE FOUND THAT BECAUSE OF THE CHANGED CIRCUMSTANCES GERMANY COULD NOT BE OF MUCH USE. SO HE UNDERTOOK ANOTHER ADVENTURE TO REACH JAPAN THROUGH A SUBMARINE. THIS TIDIOUS TRAVEL TOOK 90 DAYS. JAPAN AGREED TO COOPERATE WITH BOSE IN HIS FIGHT AGAINST BRITISH IMPERIALISM. SUBHASHCHANDRA BOSE ESTABLISHED THE PROVISIONAL GOVERNMENT OF INDEPEDNENT INDIA IN SINGAPORE ON 21ST OCTOBER, 1943. WITH HIS INDIAN NATIONAL ARMY, BOSE MARCHED THROUGH THE JUNGLES OF BURMA TO REACH THE EASTERN BOUNDRIES OF INDIA. UNFORTUNATELY HE COULD NOT SUCCEED IN THIS DARING MISSION. WHEN JAPAN SURRENDERED BOSE THOUGHT OF GOING TO SOVIET UNION TO CONTINUE THE UNFINISHED STRUGGLE FOR LIBERATION OF INDIA. BUT HE MET WITH AN AIRCRASH AND MET WITH UNTIMELY DEATH. HE WAS AFFECTIONATELY CALLED BY HIS FOLLOWERS AS NETAJI MEANS REVERENT LEADERS. THE LIFE OF BOSE WAS A HEROIC SAGA OF DETERMINATION, DEDICATION AND DEVOTION. HE USED TO SAY,` INDIA XX MEANS HUMANITY LIBERATED. ALL THESE ASPECTS OF HIS MULTIFACETED PERSONALITY ARE NARRATED WITH DRAMATIC IMPACT IN THIS BOOK, WHICH IS ACCLAIMED BY ELITICS AS A MAJOR WORK ON THE LIFE AND TIMES OF SUBHASHCHANDRA BOSE.
सुभाषचंद्र बोस या अतीव साहसी व दुर्दम्य देशभक्ताच्या अलौकिक कर्तृत्वाचा सम्यक परिचय. काही जण मला स्वप्नमग्न म्हणतात.खरे आहेत ते.लहानपणापासून मी स्वप्नेच पाहत आलेलो आहे.या सर्व स्वप्नामध्ये मला प्राणप्रिय आहे.हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे स्वप्न.एकच प्रश्न मला सतत अस्वस्थ करत असतो -- माझे हे प्रियतम स्वप्न प्रत्यक्षात केव्हा उतरणार आहे? कारण तोच माझा एकमेव जीवनध्यास आहे.कोणी काहीही म्हणो, स्वप्नांशी समरस होणे हा माझा स्वभावाच आहे. -- सुभाषचंद्र बोस

No Records Found
No Records Found
Keywords
#NETAJI SUBHASHCHANDRA BOSE #V.S.WALIMBE #11 AUGUST #AZAD HIND SENA #KOLKATTA #INDIA #KRANTIKARI #INDIAN FREEDOM FIGHTER #INDEPENDENCE #NAZI GERMANY #PANDIT JAWAHARLAL NEHRU #MAHATMA GANDHI #BENGAL #IMPERIAL JAPAN # CUTTACK #EMILIE SCHENKL #BHAGAT SINGH #ANITA BOSE PFAFF #SARAT CHANDRA BOSE #MARATHI LITERATURE #MARATHI BIOGRAPHY #नेताजी सुभाषचंद्र बोस #वि.स.वाळिंबे #११ ऑगस्ट #आझाद हिंद सेना #कोलकाता #इंडिया #क्रांतिकारी #इंडियन फ्रीडम फायटर #स्वत्यंत्र # नाझी जर्मनी #पंडित जवाहरलाल नेहरू #महात्मा गांधी #बेंगाल #इम्पिरियल जपान #कटक #भगत सिंग #अनिता बोस प्फाफ्फ #मराठी आत्मचरित्र #मराठी साहित्य
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL

    आझाद हिंद सेनेमुळे स्वातंत्र्यलढ्याला गती... ‘‘आझाद हिंद सेनेला लष्करीदृष्ट्या अपयश आले असले, तरी राजकीयदृष्ट्या ती यशस्वी ठरली. तिच्यामुळे स्वातंत्र्याचा लढा आणखी गतिमान झाला,’’असे मत नेताजींच्या कन्या डॉ. अनिता बोस-पफ यांनी आज येथे व्यक्त केले. ‘नेताजी हे थोर देशभक्त होते. त्यांचे मातृभूमीवर निरतिशय प्रेम होते. तिच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी वेगळा मार्ग अवलंबला. देशाबाहेर जाऊन त्यांनी सेना उभारली. अशा प्रकारची सेना उभारून ब्रिटिशांशी लढा द्यावा, असा त्यांचा विचार होता. आझाद हिंद सेनेला लष्करीदृष्ट्या अपयश आले. मात्र, राजकीय विचार करता ती खूप यशस्वी ठरली. मुख्य म्हणजे स्वातंत्र्यलढा गतिमान करण्यात तिला यश आले. तिचा लोकांवर फार मोठा परिणाम झाला. ब्रिटिशांनी तिचा धसका घेतला होता.’’ फाळणी ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, नेताजींना ती अपेक्षित नव्हती, असे सांगून त्या म्हणाल्या, ‘‘एका देशाचे आता तीन देश झाले. लष्करावर आपण खूप खर्च करतो. फाळणी झाली नसती तर हा खर्च वाचला असता. त्यामुळे शिक्षण, प्राथमिक आरोग्य, महिला शिक्षण यांसारख्या मूलभूत बाबींकडे मोठे दुर्लक्ष झाले. नेताजींना हे अपेक्षित नव्हते. नेताजींची जन्मशताब्दी आणि स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव आपण साजरा करीत आहोत. या काळात आपण हे काम पूर्ण करू यात.’’ समाजातील मूल्ये झपाट्याने बदलत चालली आहेत. मुख्य म्हणजे स्वार्थीपणा वाढला आहे. अशी खंत व्यक्त करून डॉ. बोस म्हणाल्या, ‘‘चंगळवाद हा काही मर्यादेपर्यंत ठीक आहे; पण सध्या सर्वत्र त्याचेच अवडंबर माजविले जात आहे. त्यातूनच स्वार्थीपणा बोकाळत चालला आहे. या वृत्तीमुळे कोणताही देश, समाज पुढे जात नाही. राष्ट्रवाद, धैर्य, सामाजिक बांधिलकी मानणारी वृत्ती असे गुणधर्म असणारे लोक होते म्हणनू आपला स्वातंत्र्यलढा उभारला गेला. आज असे लोक कमी होत आहेत.’’ श्री. कुवळेकर म्हणाले, ‘‘नेताजींचे चरित्र आणि कार्य हे इतिहासातील एक रोमहर्षक पान आहे. स्वातंत्र्यानंतर राज्यकत्र्यांनी नेताजींची स्मृती जागविण्याचे कार्य केले नसले, तरी लोकांमधील त्यांचे स्थान अढळ आहे. नेताजींबद्दल लोकांना विलक्षण कुतूहल आहे. श्री. वाळिंबे यांनी त्यांचे चरित्र समर्थपणे लिहिले आहे. त्यांची शैली वाचकांवर पकड घेणारी आहे.’’ ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book